पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांचे ज्येष्ठांच्या कल्याणासाठी सुरेल योगदान
मुंबई वेगाने बदलणाऱ्या भारतामध्ये युवाशक्ती आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीची चर्चा होत असताना, देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या अभूतपूर्व वेगाने वाढत असल्याचेही एक सत्य आहे. आज, भारतातील अंदाजे 156 ते 16 कोटी लोक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, आणि 2050 पर्यंत ही संख्या 34 कोटींहून अधिक होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, देशात सुमारे 18,000 संघटित ज्येष्ठ नागरिक गृहनिर्माण सुविधा … Read more